संगमनेर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; ‘खमक्या अधिकाऱ्यांची’ नागरिकांची मागणी
संगमनेर (प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विविध गैरप्रकार सातत्याने घडत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ...
संगमनेर (प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विविध गैरप्रकार सातत्याने घडत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ...
दर्यापूर (अमरावती) प्रतिनिधी : राम नवमीच्या पावन निमित्ताने २६ मार्च २०२६ रोजी दर्यापूर येथे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे ...
सावदा : सावदा परिसरातील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १६२ (किमी ४५९/१०-१२) हे २८ मार्च २०२६ पासून कायमस्वरूपी बंद करण्यात ...
यवतमाळ : भारतीय कापूस महामंडळ (CCI) मार्फत हमीभावाने सुरू असलेल्या कापूस खरेदीची मुदत संपत आली असून, अजूनही हजारो शेतकऱ्यांकडे कापूस ...
नावडे : रयत शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या ‘रयत प्रज्ञाशोध (RTS)’ व ‘रयत ऑलिंपियाड’ ...
सटाणा प्रतिनिधी : यावर्षीच्या संपूर्ण हंगामात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाल कांदा अत्यंत कमी दरात विकावा लागत असल्याने आर्थिक संकट निर्माण ...
परभणी / प्रतिनिधी :- मानवत तालुक्यातील रुढी शिवारातील केशवराज जीनिंग येथे काल रात्री सुमारे आठच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना ...
परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात गॅस वितरण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मानवत गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा ...
जालना प्रतिनिधी : जालना शहरातील जयनगर परिसरातील महाप्रजापती बौद्ध विहार येथे सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात ...
वर्धा जिल्हा (देवळी तालुका) : तांभा (येंडे) येथील तीर्थक्षेत्र रामेश्वर देवस्थान मंदिर परिसरात श्रीराम नवमीच्या पावन निमित्ताने भव्य शोभायात्रा मोठ्या ...