माहूरमध्ये रेती घाटांवर वाढता गुन्हेगारीचा धोका; लांजी रेतीघाट बंद करण्याची मागणी
माहूर (प्रतिनिधी) : माहूर शहर व तालुक्यात रेती घाटांवर वाढत्या हाणामारीच्या घटनांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून भविष्यात कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी ...
माहूर (प्रतिनिधी) : माहूर शहर व तालुक्यात रेती घाटांवर वाढत्या हाणामारीच्या घटनांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून भविष्यात कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी ...
उरण, दि. ७ : महाराष्ट्रातील आगरी-कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या “आगरी ...
उरण, दि. ७ : ग्रामपंचायत नवघरच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी अखेर ओएनजीसी कंपनीकडून नवीन घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली असून गावातील स्वच्छता ...
उरण, दि. ७ : ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असूनही खेळण्यासाठी हक्काची मैदाने नसल्यामुळे त्यांची अवस्था ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ झाल्याची ...
शहादा, दि. ०६ (प्रतिनिधी) : गेल्या दोन महिन्यांपासून साफसफाईच्या प्रश्नावर पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शहादा शहरातील रहिवासी ...
शहादा, दि. ०६ (प्रतिनिधी) : शहादा येथील बस स्थानकावर कडाक्याच्या उन्हामुळे प्रवाशांचे होत असलेले हाल दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ...
शहादा, दि. ६ : "उद्याचे भविष्य असलेल्या बालकांचे आरोग्य सुदृढ राहिले, तरच जगाचे आरोग्य सुदृढ राहील" या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन ...
एरंडोल : नशामुक्त भारत अभियानांतर्गत एरंडोल शहरात विविध जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडले. युवक हे देशाचे भविष्य असून त्यांनी व्यसनापासून ...
अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावाजवळील गारपीर देवा परिसरात भीषण आग लागून अंदाजे 100 ते 150 एकर क्षेत्र जळून खाक झाले ...
नायगांव | वार्ताहर :कळंब तालुक्यातील रांजणी येथील ग्रामदैवत शहीद हजरत ख्वाजा बद्रोद्दीन रहेमतुल्ला आलैय यांच्या उरुस उत्सवाचे मोठ्या भक्तिभावात आणि ...