Blog

Your blog category

तुफान पावसाने अंबरनाथ जलमय; घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल

अंबरनाथ | प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरात मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सततच्या पावसामुळे शहरातील...

Read more

विद्युत पारेषण प्रकल्पास कोडीत खुर्द ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

पुरंदर | प्रतिनिधी पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द येथे प्रस्तावित विद्युत पारेषण प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून, शासनाने हा प्रकल्प...

Read more

SJFOI महाराष्ट्र अध्यक्षपदी ओमप्रकाश शिंदे, सरचिटणीसपदी संजय जोशी यांची नियुक्ती

अहिल्यानगर | प्रतिनिधी सीनियर जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया (SJFOI) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची घोषणा अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. फेडरेशनच्या...

Read more

सलावत प्लॉटमध्ये घाणीचे साम्राज्य; २० जुलैपर्यंत स्वच्छता न झाल्यास जनआक्रोश मोर्चाचा इशारा

पातुर पातुर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सलावत प्लॉट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात...

Read more

करतोडणी स्पर्धेसह ‘कुरुंदवाड भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा २७ जुलैला

कुरुंदवाड | प्रतिनिधी :कुरुंदवाड येथे महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त पारंपरिक बिनदाती खोंडांची करतोडणी स्पर्धा आणि 'कुरुंदवाड भूषण' पुरस्कार वितरण सोहळा सोमवार,...

Read more

‘रवी दलाल यांच्या निवडक कथा’ कथासंग्रहाचे प्रकाशन; सामाजिक भान जपणाऱ्या कथा – ई. झेड. खोब्रागडे

अमरावती | प्रतिनिधी : प्रसिद्ध कथाकार डॉ. रवी दलाल यांच्या साहित्याचा वेध घेणाऱ्या 'रवी दलाल यांच्या निवडक कथा' या कथासंग्रहाचे...

Read more

मुसळधार पावसाने चिखलीतील पाटील नगर, डिफेन्स कॉलनी जलमय; नगरसेवक विकासभाऊ साने घटनास्थळी

चिखली | प्रतिनिधी :मुसळधार पावसामुळे चिखली परिसरातील पाटील नगर व डिफेन्स कॉलनी येथे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे...

Read more

रावेतमध्ये ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित; ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल

रावेत | प्रतिनिधी :रावेत परिसरातील देहूरोड महावितरण विभागाच्या कार्यक्षेत्रातील अनेक निवासी सोसायट्यांमध्ये गेल्या ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे जनजीवन...

Read more

वालवटी गावात वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्कही ठप्प; बॅकअप व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त

श्रीवर्धन तालुका | प्रतिनिधी :श्रीवर्धन तालुक्यातील वालवटी गावात वीजपुरवठा खंडित होताच मोबाईल नेटवर्कही पूर्णपणे बंद पडत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा...

Read more
Page 67 of 301 1 66 67 68 301

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.