• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा नगरपंचायतीत कचरा प्रश्नावरून रणकंदन; १३ एप्रिलला आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा नगरपंचायतीत कचरा प्रश्नावरून रणकंदन; १३ एप्रिलला आंदोलनाचा इशारा
0
SHARES
94
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : आजरा शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनल्याने नगरपंचायतीत राजकीय वातावरण तापले आहे. कचरा उठाव रखडल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला जोरदार धारेवर धरत जाब विचारला. “शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असताना प्रशासन झोपले आहे का?” अशा तीव्र शब्दांत अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीत तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान स्वच्छता अधिकारी अमर कांबळे यांना बोलावून नगरसेवकांनी कचरा उठावाच्या टेंडरमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत सवाल उपस्थित केले. शहरभर कचरा साचलेला असताना प्रशासनाकडून ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल करत अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी निरुत्तर केले.

RelatedPosts

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पाथरी तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामे सुरू

वादळी पावसात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान; कोळपेवाडी परिसरातील शेतकरी संकटात

“विकास चौकातील प्रवाशी निवारा शोभेचा; प्रवाशांचा पिंपळवृक्षच खरा आधार”

दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत नगरसेवकांनी दोन दिवसांत कचरा प्रश्न मार्गी लावण्याचा अल्टिमेटम दिला. १२ एप्रिलपर्यंत स्वच्छता न झाल्यास १३ एप्रिल रोजी कचऱ्याने भरलेले ट्रॅक्टर नगरपंचायतीसमोर उभे करून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

या बैठकीस नगरसेवक अभिषेक शिंपी, परशुराम बामणे, अशीफ पटेल, आसिफ सोनेखान, निसार लाडजी तसेच नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार (परळकर) यांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर जोरदार टीका केली. यावेळी विक्रम पटेकर, नौशाद बुडडेखान, किरण कांबळे यांच्यासह शासकीय अधिकारी निहाल मनेर उपस्थित होते.

“प्रशासनाने कचरा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाला लोकशाही मार्गाने धडा शिकवू,” असा इशारा विरोधी नगरसेवकांनी दिला असून १३ एप्रिलच्या आंदोलनाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

लाभक्षेत्रापासून वंचित भागाला मिळणार टेंभूचे पाणी; संग्रामसिंह देशमुख यांची अधिकाऱ्यांशी बैठक

Next Post

व्यंकटराव महाविद्यालयाच्या साधना व मधुरा यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

Related Posts

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पाथरी तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामे सुरू
ताज्या घडामोडी

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पाथरी तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामे सुरू

May 25, 2026
0
वादळी पावसात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान; कोळपेवाडी परिसरातील शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

वादळी पावसात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान; कोळपेवाडी परिसरातील शेतकरी संकटात

May 25, 2026
2
“विकास चौकातील प्रवाशी निवारा शोभेचा; प्रवाशांचा पिंपळवृक्षच खरा आधार”
ताज्या घडामोडी

“विकास चौकातील प्रवाशी निवारा शोभेचा; प्रवाशांचा पिंपळवृक्षच खरा आधार”

May 25, 2026
0
ताज्या घडामोडी

कन्नड तालुक्यात अवैध सट्टा धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

May 25, 2026
13
लोणार उद्यान असुरक्षिततेच्या छायेत; प्रशासनावर नागरिक व लोकप्रतिनिधींचा संताप
ताज्या घडामोडी

लोणार उद्यान असुरक्षिततेच्या छायेत; प्रशासनावर नागरिक व लोकप्रतिनिधींचा संताप

May 25, 2026
0
ताज्या घडामोडी

रविंद्र हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; भूम तालुक्यात विद्यार्थ्यांचा डंका

May 25, 2026
9
Next Post
व्यंकटराव महाविद्यालयाच्या साधना व मधुरा यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

व्यंकटराव महाविद्यालयाच्या साधना व मधुरा यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

केज नैसर्गिक आपत्ती: आ. नमिता मुंदडा यांच्या सूचनेनंतर ९० टक्के पंचनामे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडे तातडीने मदतीची मागणी करणार

केज नैसर्गिक आपत्ती: आ. नमिता मुंदडा यांच्या सूचनेनंतर ९० टक्के पंचनामे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडे तातडीने मदतीची मागणी करणार

May 25, 2026
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पाथरी तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामे सुरू

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पाथरी तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामे सुरू

May 25, 2026
पनवेल शहरात हत्येच्या घटनेने डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा!

पनवेल शहरात हत्येच्या घटनेने डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा!

May 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In