प्रवीण कुंटे उमरखेड तालुका प्रतिनिधि मो 9404734314
साखरखेर्डा, दि. २७ (प्रतिनिधी)
आज मुलींची संख्या झपाट्याने कमी होत असून मुलांना मुली मिळणे दुरापास्त झाले आहे. आज महिलाच महिलांची वैरी झाली आहे. मुलगाच पाहिजे या हट्टापायी महिला मुलींचा गर्भपात करीत आहेत. मुलीचा गर्भपात करू नका, मुलीचा सन्मान करा, कारण तिच दोन्ही घराचा आधार होते, असे प्रतिपादन स्वामी जगदिशानंद शास्त्री यांनी केले.
साखरखेर्डा येथे २१ मे पासून ती पलसिध्द महास्वामी मठात अधिक मासानिमित्त शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होत. दरम्यान, २७ मे २०२६ रोजी जगदिशानंद शास्त्री यांनी बारा ज्योतिर्लिंगाची माहिती श्रोत्यांना दिली.
मासानिमि नहाए
त्याच बरोबर भिल्लाची कथा सुध्दा सादर केली. भिल्लाची कथा सादर करताना जगदिशानंद शास्त्री म्हणाले की, शिकार करताना हरीण पाणी पिण्यासाठी आली आणि भिल्लाकडून महादेवाची पूजा
कशी घडली, यांचे सविस्तर विवेचन त्यांनी केले. बारा ज्योतिर्लिंगाची माहिती सविस्तर कथन केली. यावेळी श्रोत महास्वामी मठात सिध्दचैतन्य शिवाचार्य
गैरशैव व वारकरी संप्रदायाचा संगम
ज्ञान साधना म्हणजे गुरुंनी केलेला असतो असे प्रतिपादन हभप गिन महाराज ठाकरे यांनी केले महास्वामी हे वीरशैव असले तरी नाची गंगा येथे अविरत वाहते. आचारी संप्रदाय असो की वीरशैव दाय असो, मानव जातीला जागे करण्याचे काम करतो, संत देहाने भिन्न आले तरी विचार त्यांचे एक असतात. त्यामुळे वीरशैव आणि वारकरी याचा संगम येथे पाहावयास मिळतो. ज्याला व्यवहार समजत नाही त्याल संस्थ कार्य समजणार, त्यासाठी अगोदर चांगला व्यवहार केल्याशिवाय परमा कांना कळेल, असेही हभप डॉ. प्रशांत महाराज ठाकरे म्हणाले. २६ शिरप्राण कथेनंतर माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे हस्ते महाअ काण्यात आली.
महाराज यांनी शिवपुराण कथेचे आयोजन कथेनंग पलसिध्द कन्स्ट्रक्शनचे संचालक
हभप साहेबराव काटे महाराज आणि कथेची सांगता झाली.










