“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान”चा कणकवलीत शुभारंभ

“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान”चा कणकवलीत शुभारंभ

जनतेला वर्षभर सेवा देण्यासाठी महसूल विभागाने कटिबद्ध राहावे – पालकमंत्री नितेश राणे कणकवली (प्रतिनिधी – अमित तेंडुलकर)दि. ७ मार्च २०२६ ...

दापोलीत आरोग्य सेविकेवर हल्ला; आरोपींना अटक न झाल्यास आरोग्य विभागाचा कामबंद आंदोलनाचा इशारा

दापोलीत आरोग्य सेविकेवर हल्ला; आरोपींना अटक न झाल्यास आरोग्य विभागाचा कामबंद आंदोलनाचा इशारा

दापोली, ता. ७ (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई येथील आरोग्यसेविका जयश्री अनिल पांढरे यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा ...

जागतिक महिला दिन जि प प्रा शाळा शिंदेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध स्पर्धा व सत्कार समारंभ

जागतिक महिला दिन जि प प्रा शाळा शिंदेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध स्पर्धा व सत्कार समारंभ

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी दिनांक - ०८.०३.२०२६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे ६ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा ...

8 मार्च जागतिक महिला दिन कुरुंदवाड नगरपरिषदे मार्फत सप्त रंगानी रंगपंचमी होणार साजरी….*

8 मार्च जागतिक महिला दिन कुरुंदवाड नगरपरिषदे मार्फत सप्त रंगानी रंगपंचमी होणार साजरी….*

*8 मार्च जागतिक महिला दिन कुरुंदवाड नगरपरिषदे मार्फत सप्त रंगानी रंगपंचमी होणार साजरी....* *प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.* सारथी महाराष्ट्राचा न्युज कुरुंदवाड ...

खुडूस केंद्र शाळेमध्ये महिलांचा मानसन्मान व महिलांना मार्गदर्शन

जागतिक महिला दिना निमित्त 02 मार्च ते 08 मार्च दरम्यान घेण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा होत असतानाआज जिल्हा ...

भव्य कृषी प्रदर्शन…

सांगली जिल्हा प्रतिनिधी :नितीन बदडे 9881887717 आज जत येथे महाराष्ट्र शासन, सांगली जिल्हा कृषी विभाग आयोजित भव्य कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन ...

गरवारे स्टेडियमवरील वृक्षतोडीला स्थानिकांचा तीव्र विरोध;

कन्नड प्रतिनिधी | ८ मार्च २०२६​पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक गरवारे स्टेडियम येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी करण्यात ...

🌸 कोकणात ज्या फेरीबोटी रोरो सेवा ह्या चालू करण्यात आल्या आहेत त्या किती सुरक्षितपणे चालतात याचा शासनाने सखोल अभ्यास केलेला पाहिजे. कारण नुकताच कोकणामध्ये बोट सेवा चालू झाली आणि त्याचे किरकोळ असा अपघात झाला याचे कारण काय बोटीच्या संरक्षणाच्या बाबतीत निष्काळजीपणा केला गेला आहे का याचा महाराष्ट्र शासनाने गंभीर असा अभ्यास केला पाहिजे. कोकणात प्रवास बोटी चालू होत आहेत पण त्याला सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती व महत्त्वाची पावले उचलली गेलेली पाहिजेत जेणेकरून कोकणातल्या बोटी सुरक्षितपणे लोकांची येजा करतील व प्रवासामध्ये कुठचीही अपघाताची शक्यता होणार नाही याचा कटाक्ष महाराष्ट्र शासनाने बंदर विकास मंत्री व पालकमंत्री यांनी घेतला पाहिजे. कारण कोकणामध्ये जलमार्ग हा फार महत्त्वाचा आहे आणि बोट सेवा मुंबई ते गोवा ही कोकण वासियांसाठी फार अशी उपयुक्त अशी सेवा आहे तेव्हा सर्व बंदरावर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून योग्य ती ठोस पावले महाराष्ट्र शासनाने उचलावी अशी कोकणवासी यांची अपेक्षा आहे. बोट सेवेला कुठचाही अपघात कुठचाही निष्काळजीपणा जलमार्गात चालत नाही. जर सुरक्षेच्या दृष्टीने चाल ढकलपणा केला तर प्रवासांच्या जीवावर हा जलमार्ग बेतला जाईल म्हणून महाराष्ट्र शासनाने योग्य ती खबरदारी उपाययोजना करून या बोटी सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य त्या रीतीने जल मार्गाने प्रवास करण्यात याव्या ही कोकण वासियांची इच्छा आहे 🌸 देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के 🌸 सारथी महाराष्ट्राचा 🌸

Page 309 of 397 1 308 309 310 397

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.