कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर अखेर आरटीओ प्रशासन सक्रिय झाले असून नियमभंग करणाऱ्या इको टॅक्सीचालकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे....
Read moreश्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी):पुणे येथे समर्थ सणस मैदानावर पार पडलेल्या इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत परिक्रमा तंत्रनिकेतनच्या...
Read moreतांभा प्रतिनिधी:वर्धा नदीवरील तांभा येथील पूल जीर्ण अवस्थेत पोहोचल्याने वर्धा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमधील संपर्क अक्षरशः तुटला आहे. कोट्यवधी...
Read moreकन्नड तालुका (प्रतिनिधी):अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समितीच्या वतीने वडनेर येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने भगवान श्री रामदेवजी बाबा यांच्या सात...
Read moreकन्नड तालुका (प्रतिनिधी) १९ एप्रिल:* छत्रपती संभाजीनगर शहरात काही दिवसांपूर्वी गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी आज भर रस्त्यातून धिंड...
Read moreरिसोड (प्रतिनिधी) : शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून, नगरपालिकेकडून आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये...
Read moreपुणे : चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया (CFI) व BNY संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी...
Read moreमारेगाव (प्रतिनिधी) : मारेगाव ते मार्डी या नव्याने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यावरून अवैध वाळू वाहतुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा...
Read moreमारेगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नरसाळा येथील सरकारी गट्टी खदानीत 65 वर्षीय वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली...
Read moreपालम : तालुक्यातील मौजे बनवस शेतशिवारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात...
Read more