सारथी महाराष्ट्राचा न्युज:- वार रविवार दि:- ८-मार्च 2026 रोजी 🇮🇳 vs 🇵🇳 (भारत vs न्युजलँड )World Cup (Finel) क्रिकेट मॅचमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दणदणीत विजय झाला .💥🎇🎆
हा सामना खुपच रोमांचक ठरला आसुन 96 इतक्या धावांच्या फरकाने न्युजलँड क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट संघाने जोरदार पराभुत केले.
संपूर्ण देशात विजयोत्सव साजरा केला जात आहे.सुरूवातीला टॉच हा न्युजलँडने जिंकला व त्यांनी प्रथम बाॅलिंग ची मागणी केल्याने भारतीय क्रिकेट संघाला फलंदाजी मिळाली 6 प्लेयर बाद व 255 धावा झाल्या. न्युजलँडच्या फलंदाजी मध्ये 10 प्लेयर बाद व 159 इतक्या धावा झाल्या.
अशा प्रकारे भारताने -न्युजलँड वर ९६ धावांनी विजय मिळवून देशाचे नाव जगभर गाजवले आहे.





