• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जीवनात संघर्षच माणसाला पैलू पाडतो : अभय खडपकर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in Blog
0
जीवनात संघर्षच माणसाला पैलू पाडतो : अभय खडपकर
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

‘राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद २०२६’ पणजीत उत्साहात; ७५ मान्यवरांचा सन्मान

आजरा (विशेष प्रतिनिधी) : “जीवनात संघर्ष हा असायलाच हवा, कारण संघर्षानंतरच पुढचे आयुष्य उजळून निघते. सामाजिक बांधिलकी जपली, तर जीवनाचा अर्थ वेगळा शोधण्याची गरज उरत नाही,” असे प्रतिपादन अभिनेते अभय खडपकर यांनी केले.

RelatedPosts

रिसोड नगरपरिषदेची जनगणनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

नांदेड–लोहा मार्गावर भीषण अपघात : हस्तरा येथील अनिल चिलोरे गंभीर जखमी

करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

पणजी येथील संस्कृती भवन येथे ‘राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद २०२६’ या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम आर्ट्स टुरिझम अँड फेस्टिव्हल समिती आणि नागेश महारुद्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

खडपकर पुढे म्हणाले, “देव प्रत्येकाला काही ना काही कला देतो, पण त्या कलेला योग्य दिशा देणे ही आपली जबाबदारी आहे. कलाकाराला मिळणारी दाद हेच खरे समाधान असते. आयुष्यातील प्रत्येक काम आनंदाने करा आणि नेहमी आशावादी राहा.” त्यांनी गोव्याशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नातेही व्यक्त केले.

या भव्य सोहळ्यात गोवा आणि महाराष्ट्रातील कला, समाजकार्य, शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुमारे ७५ मान्यवरांचा ‘लोक गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला रुदाल्फ फर्नांडिस, डॉ. उल्हास प्रभुदेसाई, प्रमोद कामत, रोहिणी पवार, डॉ. बी. एन. खरात तसेच एकनाथ नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यास कलाकार, साहित्यिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Previous Post

आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Next Post

अहेरी बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम यांचे पद धोक्यात?

Related Posts

Blog

रिसोड नगरपरिषदेची जनगणनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

May 11, 2026
7
नांदेड–लोहा मार्गावर भीषण अपघात : हस्तरा येथील अनिल चिलोरे गंभीर जखमी
Blog

नांदेड–लोहा मार्गावर भीषण अपघात : हस्तरा येथील अनिल चिलोरे गंभीर जखमी

May 11, 2026
52
करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न
Blog

करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

May 11, 2026
6
टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली; एक ठार, ७ गंभीर तर २० जण जखमी
Blog

टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली; एक ठार, ७ गंभीर तर २० जण जखमी

May 11, 2026
44
सरकारच्या कंपनी धार्जिण्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: आमदार कैलास पाटील यांचा घणाघात
Blog

सरकारच्या कंपनी धार्जिण्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: आमदार कैलास पाटील यांचा घणाघात

May 11, 2026
9
Blog

नेवासा तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

May 10, 2026
4
Next Post
अहेरी बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम यांचे पद धोक्यात?

अहेरी बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम यांचे पद धोक्यात?

ताज्या बातम्या

बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार

बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार

May 11, 2026
पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात

पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात

May 11, 2026
महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा

महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा

May 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In