• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून “आगरी व कोळी समाज सेल” राज्यप्रमुखपदी सीए निलेश पाटील यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून “आगरी व कोळी समाज सेल” राज्यप्रमुखपदी सीए निलेश पाटील यांची नियुक्ती
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

उरण, दि. ७ : महाराष्ट्रातील आगरी-कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या “आगरी व कोळी समाज सेल – महाराष्ट्र प्रदेश”च्या राज्यप्रमुखपदी नवी मुंबई येथील सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोकण पट्ट्यात तसेच मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर अस्तित्व असलेल्या आगरी-कोळी समाजाला गेल्या काही दशकांत विविध विकास प्रकल्पांमुळे अनेक शासकीय, शैक्षणिक, रोजगार व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे शासन स्तरावर मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी या सेलची स्थापना करण्यात आली आहे.

RelatedPosts

मुंबई-गोवा महामार्गावर Mahindra EV गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसापूर शाखेचे उद्घाटन

शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

दि. ६ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते तसेच पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निलेश पाटील यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली.

निलेश पाटील हे आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून समाजकार्याची जाणीव असलेले, उच्चशिक्षित व सक्रिय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावी काम होईल आणि पक्षाची तसेच समाजाची प्रतिमा उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: Vitthal Mamtabade
Previous Post

ओएनजीसीकडून ग्रामपंचायत नवघरला नवीन घंटागाडी उपलब्ध; स्वच्छतेसाठी मोठा दिलासा

Next Post

माहूरमध्ये रेती घाटांवर वाढता गुन्हेगारीचा धोका; लांजी रेतीघाट बंद करण्याची मागणी

Related Posts

मुंबई-गोवा महामार्गावर Mahindra EV गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

मुंबई-गोवा महामार्गावर Mahindra EV गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

May 24, 2026
3
महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसापूर शाखेचे उद्घाटन
ताज्या घडामोडी

महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसापूर शाखेचे उद्घाटन

May 24, 2026
8
शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे घवघवीत यश
ताज्या घडामोडी

शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

May 24, 2026
4
उद्योग भवन परिसरास स्पेशल एज्युकेशन झोनची मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर
ताज्या घडामोडी

उद्योग भवन परिसरास स्पेशल एज्युकेशन झोनची मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर

May 24, 2026
2
दारव्हा येथे युवकाची आत्महत्या; परिसरात हळहळ
ताज्या घडामोडी

दारव्हा येथे युवकाची आत्महत्या; परिसरात हळहळ

May 24, 2026
89
कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त तीन कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत
ताज्या घडामोडी

कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त तीन कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत

May 24, 2026
5
Next Post
माहूरमध्ये रेती घाटांवर वाढता गुन्हेगारीचा धोका; लांजी रेतीघाट बंद करण्याची मागणी

माहूरमध्ये रेती घाटांवर वाढता गुन्हेगारीचा धोका; लांजी रेतीघाट बंद करण्याची मागणी

ताज्या बातम्या

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ला मोठे यश

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ला मोठे यश

May 24, 2026
मुंबई-गोवा महामार्गावर Mahindra EV गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबई-गोवा महामार्गावर Mahindra EV गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

May 24, 2026
मानवत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत

मानवत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत

May 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In