शाळकरी विद्यार्थी च्या कला गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने जिजामाता शिक्षण प्रसार क मंडळ आणि सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ यांच्या पुढाकाराने भव्य निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.
5 वी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल असे मंडळ आणि जिजामाता परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.
स्त्री हक्क व सशक्तिकरण यासाठी बाबासाहेबांचे योगदान,
सामाजिक समतेसाठी व दलितांच्या प्रगती साठी बाबासाहेबांचे कार्य, संविधान निर्मितीत बाबासाहेब यांचे मोलाचे योगदान . अशा प्रकारचे विषय देण्यात आले आहेत.
मराठी, हिन्दी, इंग्रजी अशा तिन्ही भाषा मध्ये 700 शब्दात मध्ये पूर्ण करायचा आहे. हा निबंध 11 एप्रिल 2026 पर्यंत काशिनाथ पाटील जाधव प्राथमिक शाळा येथे जमा करायचे आहे.
प्रथम पारितोषिक 5000 रुपये पर्यंत शालेय पुस्तके,
द्वितीय 3000 हजार रुपये पर्यंत ची पुस्तके, तृतीय पारितोषिक 2100 रुपये पर्यंत पुस्तक,
बक्षिस म्हणून आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहे.
तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले aahe.










