• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नांदगाव खंडेश्वरमध्ये पीकविम्याची मागणी; अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
नांदगाव खंडेश्वरमध्ये पीकविम्याची मागणी; अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

नांदगाव खंडेश्वर, दि. २१ एप्रिल २०२६ :
खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्याला सरसकट पीकविमा लागू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या भागांतील शेतकऱ्यांना हेक्टरी १७,५०० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही सरसकट पीकविमा व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

तसेच, शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी संबंधित विमा कंपनीकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा, येत्या काळात या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदन देताना तालुकाध्यक्ष मनोज गावंडे, हितेश शेळके, सर्वेश खेडकर, राजेंद्र सावदे, विलास बोबडे, सागर खेडकर, राजेंद्र भिमगडे, वैभव भोयर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Maroti Kalelar
Previous Post

अतिक्रमणामुळे रस्ता बंद; कन्नड तालुक्यात आमरण उपोषणाला सुरुवात

Next Post

पायदळ पुलावरून पडून ६० वर्षीय शंकर मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

ताज्या घडामोडी

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

July 22, 2026
3
ताज्या घडामोडी

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

July 22, 2026
10
ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
4
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
2
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
7
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
Next Post
पायदळ पुलावरून पडून ६० वर्षीय शंकर मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू

पायदळ पुलावरून पडून ६० वर्षीय शंकर मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

दोंडाईचा येथे प्रथमच भगवान श्री जगन्नाथ महाप्रभूंची भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न

July 22, 2026

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचे रत्नागिरीत पडसाद; २३ जुलैला सरकारविरोधात भव्य निषेध मोर्चा

July 22, 2026

श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In