Blog

Your blog category

वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे पिवंदळ बु. परिसरातील ग्रामस्थ हैराण; महावितरणविरोधात संताप

तेल्हारा | प्रतिनिधी तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ बु. आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले...

Read more

अमरावती जिल्ह्यात अवैध रेती तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती | प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या कारवाईत...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित ‘अजिंक्य योद्धा’ पुस्तकाचे नागपुरात प्रकाशन

नागपूर | प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'अजिंक्य योद्धा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ५ जुलै २०२६ रोजी...

Read more

जतच्या आठवडी बाजारात वाहतूक कोंडी; नियोजनाच्या अभावामुळे नागरिक त्रस्त

जत | प्रतिनिधी जत शहरातील मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारादरम्यान वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या...

Read more

कोळगावच्या संजना पाटील यांच्या समाजसेवेचे सर्वत्र कौतुक; आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धाव

रायगड प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, रस्ते बंद होणे तसेच झाडे कोसळून वाहतूक...

Read more

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा

लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर पालघर | प्रतिनिधी : जव्हार तालुक्यातील हिरडपाडा आणि...

Read more

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन व वेळेत कामांना प्राधान्य द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन, वेळेत प्रशासकीय मान्यता आणि विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी यांना प्राधान्य देण्याचे निर्देश...

Read more

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगाव, दि.7 : आधार कार्डाशी संबंधित तक्रारींच्या निराकरणासाठी आता जळगावकरांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)...

Read more

मान्सूनच्या दडीमुळे लातूर जिल्ह्यात खरीप पेरण्या रखडल्या; कर्जाच्या चिंतेत शेतकरी

शिरोळ | प्रतिनिधी राज्यात मान्सून दाखल होऊनही लातूर जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत....

Read more

मारेगावात ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’विरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

मारेगाव | प्रतिनिधी मारेगाव येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक शाखा, उपविभागीय वणी यांच्या पथकाने मद्यप्राशन करून...

Read more
Page 80 of 315 1 79 80 81 315

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.