Blog

Your blog category

खेड तालुक्यात प्रथमच ५ पिढ्या एकत्र; कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

खेड : खेड तालुका येथे कै. बाळू गेनू आडवळे परिवाराचा भव्य कौटुंबिक स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य...

Read more

NCERT पाठ्यपुस्तकातील बदलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई/पुणे :इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या NCERT पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळल्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल...

Read more

ग्राम रोजगार सहाय्यक आमरण उपोषण: हक्कासाठी पेटलेली मशाल

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची धुरा सांभाळणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यकांवर आज अन्यायाची कुऱ्हाड कोसळत आहे. दिवस-रात्र कष्ट करूनही मानधन, कायमस्वरूपी नियुक्ती आणि...

Read more

नंदुरबारमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी; आदिवासी संघटनांचे निवेदन

अक्राणी (प्रतिनिधी) – दि. ५ मे २०२६ नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, अशी...

Read more

बोरधरण प्रकल्पग्रस्तांसाठी १०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश

वर्धा, दि. ३० एप्रिल २०२६ (प्रतिनिधी):बोरधरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत वर्धा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलत १०० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव...

Read more

नसरापूर घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा द्या; बीडमध्ये तीव्र निषेध

बीड (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला फाशीची...

Read more

नागापूरचे ग्रामपंचायत सदस्य विकास भैय्या बनसोडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

परळी (प्रतिनिधी) : नागापूर गावचे भूमिपुत्र तथा ग्रामपंचायत सदस्य मा. विकास भैय्या बनसोडे यांचा वाढदिवस यंदा एक आगळ्या-वेगळ्या सामाजिक उपक्रमातून...

Read more

शेतकऱ्यांच्या हितासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – आ. संजनाताई जाधव

कन्नड (प्रतिनिधी) : कन्नड तहसील कार्यालयात सोमवार, दिनांक ४ रोजी आयोजित आढावा बैठकीत आमदार संजनाताई जाधव यांनी कृषी विभागाच्या कामकाजावर...

Read more

वैशाखी बुद्ध पौर्णिमा जळकोट शहरात उत्साहात साजरी

जळकोट (प्रतिनिधी) : जळकोट येथील बुद्ध विहारात दिनांक १ मे रोजी वैशाखी बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात...

Read more

उष्णतेचा ताण वाढला; जनावरांची विशेष काळजी घ्या – डॉ. अनिल भिकाने यांचे आवाहन

(प्रतिनिधी) : राज्यात सध्या उष्णतेची लाट तीव्र होत असून तिचा विपरीत परिणाम केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर जनावरांच्या आरोग्यावरही मोठ्या...

Read more
Page 205 of 318 1 204 205 206 318

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.