वगरवाडी येथील सरपंच बबनराव कदम यांचे चिरंजीव गजानन बबनराव कदम यांचे कपिलेश्वर कारखान्याजवळील बाजार परिसरात झालेल्या बस अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे.
या अचानक घडलेल्या दुःखद घटनेमुळे कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गजानन यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.
गजानन कदम यांच्यावर आज दुपारी ३:०० वाजता वगरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
