चांदुर रेल्वे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

चांदुर रेल्वे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

सारथी महाराष्ट्राचा, प्रतिनिधी: चांदुर रेल्वे शहरातील स्वच्छतेच्या समस्या नागरिकांसमोर गंभीरपणे उभ्या राहिल्या आहेत. प्रभाग क्रमांक ६, भगवंत चौक परिसरातील नागरिकांचे ...

शिवशक्ती शिवाय दुनिया चली नही सकती – ब्रह्माकुमारी मीरा दीदी

शिवशक्ती शिवाय दुनिया चली नही सकती – ब्रह्माकुमारी मीरा दीदी

परभणी/संवादाता :- रमेश मुलगीर सोनपेठ दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त राजस्थानी बालाजी मंदिर सोनपेठ या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता ...

इराण–अमेरिका युद्धामुळे नंदुरबारातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका

शहादा – आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण–अमेरिका युद्धामुळे वाढलेला तणाव आता स्थानिक बाजारपेठांवरही परिणाम करताना दिसून येत आहे. या परिस्थितीचा फटका थेट ...

शेतकरी पुत्राची गरुडझेप: अलंकार जाधव यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

परभणी ​मेहनत आणि जिद्द असेल तर परिस्थितीवर मात करत यशाची शिखरे कशी गाठता येतात, याचे उत्तम उदाहरण खानापूर येथील अलंकार ...

अंबरनाथमधील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीतील भीषण आग अखेर आटोक्यात; जीवितहानी टळली

अंबरनाथमधील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीतील भीषण आग अखेर आटोक्यात; जीवितहानी टळली

अंबरनाथ / प्रतिनिधी :अंबरनाथ येथील आनंद नगर एमआयडीसी परिसरातील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीला लागलेली भीषण आग अखेर पूर्णपणे आटोक्यात आणण्यात ...

आंबा – काजू मोहोर नुकसानीबाबत सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांचे कुलगुरूंना पत्र.

कोकण कृषी विद्यापीठ कोणत्या उपाययोजना करणार. कणकवली (प्रतिनिधी )दि.१० मार्च. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांच्या मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

दस्त नोंदणी चा कारभार रामभरोसे: अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार: जेष्ठ नागरिकांसह होत आहेत नागरिकांचे हाल

नवीन शासन धोरणनुसार आणी नागरिकांच्या सोईसाठी खरेदी विक्री दस्त नोंदणी कोणत्याही तालुक्यात करण्याची मुभा उपलब्ध करण्यात आली आहे या निर्णयानुसार ...

Page 89 of 185 1 88 89 90 185

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.