मारेगावमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांची नाराजी
मारेगाव प्रतिनिधी : मारेगाव शहरात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...







