खालापूर (प्रतिनिधी) – खोपोली शहरातील शास्त्रीनगर येथे नागरी सामाजिक विकास संस्था (रजि) रायगड यांच्या वतीने ४ मे ते १६ मे...
Read moreखटाव (प्रतिनिधी):आंबवडे गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. शोभा दत्तात्रय काकडे यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या...
Read moreसेलू (परभणी) प्रतिनिधी – रवळगाव येथे मंगळवार, दि. ५ मे रोजी दुपारी कडब्याच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक...
Read moreअहेरी – अहेरी तालुका व दक्षिण गडचिरोली परिसरात अचानक आलेल्या चक्रीवादळाने सुमारे एक तास तांडव करत जनजीवन विस्कळीत केले. या...
Read moreखेड : खेड तालुका येथे कै. बाळू गेनू आडवळे परिवाराचा भव्य कौटुंबिक स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य...
Read moreमुंबई/पुणे :इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या NCERT पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळल्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल...
Read moreग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची धुरा सांभाळणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यकांवर आज अन्यायाची कुऱ्हाड कोसळत आहे. दिवस-रात्र कष्ट करूनही मानधन, कायमस्वरूपी नियुक्ती आणि...
Read moreअक्राणी (प्रतिनिधी) – दि. ५ मे २०२६ नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, अशी...
Read moreवर्धा, दि. ३० एप्रिल २०२६ (प्रतिनिधी):बोरधरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत वर्धा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलत १०० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव...
Read moreबीड (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला फाशीची...
Read more